Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथील नुतन सरपंच कमलबाई बिराजदार यांचे निधन


चिवरी:तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथील नुतन सरपंच सौ.कमलबाई पंडित बिराजदार वय (६०) यांचे दि,२४ रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले,त्यांच्या पश्चात पती,दोन मुल,मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि,२५  रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात  आले , त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments