धाराशिव तालुक्यातील खेड गावात भानामतीच्या प्रकाराने खळबळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नरबळी देण्याच्या प्रकारामुळेच घाबरवण्यासाठी हा प्रकार असल्याची गावकऱ्यात चर्चा रंगली आहे. या प्रकारामुळे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांनीही शेतात जायचे केले भीतीपोटी बंद केले आहेत. या संदर्भात पोलीस प्रशासनाला कल्पना देऊनही कोणीच फिरकले नसल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे . नेमका कशामुळे हा प्रकार तपास करण्याची देखील मागणी गावकरी करत आहेत.
0 Comments