तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे बालविवाहमुक्त करण्यासाठी घेतली ग्रामस्थांनी शपथ
चिवरी : तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथे बालविवाहाचे प्रमाण रोखण्यासाठी गावकऱ्यांनी आज,,बाल विवाह होऊ नये यासाठी शपथ घेतली,,यावेळी चिवरी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाल विवाहचे तोटे व भविष्यात येणार्या अडचणी याची माहीती विशद करण्याती आली व बालविवाह केल्यास कायद्याच्या कचाट्यात आपण कस अडकू शकतो हेही पटवून सांगण्यात आलै,, बालविवाह हा कायद्याने गुन्हा या विषयी ग्रामसभेत चर्चा करण्यात आली, व ग्रामस्थानी बालविवाह करणार नसल्याची शपथ घेतली, यावेळेस गावचे सरपंच शिवकन्या बिराजदार,पो पाटील योगेश बिराजदार, अंगणवाडी बाई,अनिता बिराजदार,लक्ष्मी मेंढापुरे,उषा सुरवसे आशा सेवीका, राजश्री कांबळे अर्चना राजमाने , मनोज बारूळे,भिमा देडे,राम झिगरे, पिंटु बिराजदार भोजराज होगाडे पत्रकार बेटा बिराजदार,कल्याण स्वामी, कमलाकर पाटील, विवेक पाटील, काशिनाथ झिंगरे,यशवंत झिंगरे आधी सह ग्रामस्थ महिला उपस्थीत होते.
0 Comments